RBI Bank Account Rule : मित्रांनो, आपण पाहत आहोत की सामान्य नागरिक आपल्या कष्टाचे पैसे बँक खात्यात ठेवतात. मात्र, बँकांमधील फसवणूक तसेच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे पैसे बँकेतून सुरक्षित राहण्यासाठी नवे नियम ठरवले जात आहेत. या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून आरबीआयने बँकेतील किमान शिल्लक रकमेबाबत नवा नियम लागू केला आहे. त्याचबरोबर या नियमानुसार आता नागरिकांना ठराविक रक्कम बँकेत ठेवता येणार आहे. चला तर मग त्याची सविस्तर माहिती पाहूया.
त्यामुळे सामान्य नागरिकांपर्यंत अपडेट्स लवकर पोहोचतात आणि सामान्य नागरिक अपडेट फॉलो करतात. परंतु अनेक वेळा काही नागरिकांना नवीन नियमांची माहिती नसल्याने आर्थिक नुकसानही होते. त्यानंतर पुढील 24 तासांनंतर तुम्ही आणखी 50 हजार रुपये काढू शकता. हा नियम बचत खातेधारकांना लागू होतो. त्याचबरोबर ज्या नागरिकांची वार्षिक उलाढाल वीस लाखांपेक्षा जास्त आहे. त्या नागरिकांना लगेच आयकर भरावा लागतो.