Shetkari Karj mafi 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा

Shetkari Karj mafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पासून चालू झालेली योजना आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते राज्यात शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशा मधील उत्पादन झाले नाही तर कर्ज कसे भरायचे असा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा राहतो आणि यामध्ये शेतकऱ्यांना अडचण होते आणि बरेच शेतकरी गरिबीकडे खेचले जातात कर्जाच्या बोजामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते आणि शेतकरी काहीच करू शकत नाही,  अशा तर शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच एक पर्याय असतो आणि हा पर्याय राज्य सरकार निर्माण करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही शेवटी 2021-22 स*** मिळाली होती आणि अजून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही अशातच झारखंड राज्यातील शेतकऱ्यांना झारखंड सरकारने दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.

 

👉 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये जमा, यादीत नाव पहा 👈

 

झारखंड राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री हेमंत सर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांना कर्जाचे रक्कम दोन लाख रुपये पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल आणि यामध्ये शेतकऱ्यांना थेट रक्कम दिले जायला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुका पाहता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील कर्जमाफीचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

👉 यांना मिळणार बिनव्याजी १० लाख रुपये कर्ज 👈

 

महाराष्ट्र मध्ये सध्या कर्जमाफीची कोणतीही घोषणा अजून पर्यंत झालेली नाही पण सध्या सुरू असलेल्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा द्यावा राज्यातील बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा मध्ये शेतकऱ्यांना विविध सुविधा सोयी राज्य सरकारने दिलेले आहेत महाराष्ट्र मध्ये 1228 महामंडळ स्थापित केलेली आहेत आणि यामध्ये विविध योजना राबवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे आणि यामध्ये काही योजनांचाही अंमलबजावणी सध्या सुरू आहे. केंद्र पथकाने ही महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगितलेले आहे अशा मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि अशा मध्ये जर कर्जमाफी झाली तर शेतकरी यंदाचा दुष्काळ व्यवस्थित पार पडतील.

Leave a Comment