दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड, गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच
Traffic Challan News : भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे दुचाकी चालकांच्या नियमांचे उल्लंघन. दुचाकी चालकांच्या धोकादायक चालीमुळे अनेक अपघात होतात, ज्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर, सरकारने दुचाकी चालकांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार, उद्यापासून दुचाकी चालकांना अनेक … Read more